कवीचे कविता लिहिणे हा सांस्कृतिक हस्तक्षेप असतो याचा प्रत्यय देणारा कवितासंग्रह म्हणून संदीप शिवाजीराव जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या लोकवाङ्मयगृह प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाला अधोरेखित करावे लागेल.