केंद्र सरकारची भूमिका इतिहासाची मोडतोड करून साकार होत आहे. या मोडतोडीतील एक प्रधान मुद्दा म्हणजे ३७० कलमाचे पाप नेहरूंचे आहे. सरदार पटेल यांनी जुनागढ व हैदराबादचा प्रश्न हाताळला, तर तेथे ३७० नाही. त्यांनी काश्मीरचा प्रश्न हाताळला असता तर ३७० आले नसते.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.