1940पासून जमिनी कसत आलेल्या आदिवासींना त्या जमिनींवरून बेदखल करण्यासाठी त्यांच्यावर अत्यंत नृशंस हल्ला चढवला गेला आणि 10 आदिवासींना गोळ्या घालून ठार मारले गेले. 17 जुलै 2019 रोजी घडलेली ही घटना स्वतंत्र भारतातील ही एक अत्यंत लांच्छनास्पद घटना होय.