97632 06212 pwatsaru@yahoo.com

आता पाणीकारणाकडे वळूयात!


कापूस कोरडवाहू पीक आहे आणि त्यात मजुरी देण्याची क्षमता ऊसापेक्षा अधिक आहे. तरी साखरेसाठी जे उपाय केले गेले ते रुई आणि कापड उद्योग वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केले नाहीत.