97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाणी फाऊंडेशनला काही सवाल


समाजापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत ज्यात लाखो गरीब कुटुंबांची होरपळ होत असते. उदा. पाण्याचा, प्रदूषणाचा, बाल कामगारांचा, शिक्षणाचा, आरोग्याचा इत्यादी. या प्रश्नांच्या सोडवणुकीची प्राथमिक जबाबदारी शासनाची असते. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अनेक लहान मोठ्या स्वयंसेवी संस्था काम करीत असतात. या संस्था जे काम करतात त्यामुळे शासनाला आपल्या जबाबदारीपासून दूर जाण्यासाठी एक कव्हर मिळते का, हे तपासणे हा या टिपणाचा उद्देश आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe