97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठवाड्यातील दुष्काळ


महाराष्ट्रात यावर्षी भयावह दुष्काळ आहे. हे वर्ष लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीचेदेखील आहे. साहजिकच सर्व भांडवली पक्षाचे नेते निवडणुकीच्या धंद्यात गुंतले आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे. शासन-प्रशासनाचे दुष्काळाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे जनता हैराण झाली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe