97632 06212 pwatsaru@yahoo.com

मानवतावादी कवी : केदारनाथ सिंह


त्यांची कविता व्यापक मानवतेचा विचार समोर ठेवते. या कवितेत जीवनातील उत्सव व मानवीय त्रासदी या दोहोंचे वर्णन मिळते. यामुळेच केदारनाथ सिंह स्वत:ला जीवन रागाचे कवी मानतात, जे यथोचित आहे.