97632 06212 pwatsaru@yahoo.com

गौरी देशपांडे यांचे साहित्य : एक आकलन


गौरी देशपांडे यांच्या कथा चांगल्या असल्या तरी केवळ उच्चभ्रू मध्यमवर्गाचे जीवन त्यात येते, स्त्री-पुरुष किंवा पती-पत्नी नाते संबंध आणि त्यातील समस्या हेच त्यांचे कथाविषय असतात असे ह्या विदुषींनी स्पष्टपणे लिहिलेले आहे. भोवतालातील इतर अगदी तीव्र समस्यासुद्धा त्यांना स्पर्श करत नाहीत का असा प्रश्नय विचारला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe