97632 06212 pwatsaru@yahoo.com

चळवळी : तत्त्व आणि बदलता व्यवहार


मुक्तीच्या समग्र अशा तत्त्वज्ञानासह ज्या संघटना बनतात त्या दीर्घ काळ चालतात. मुक्तीच्या तत्त्वज्ञानाअभावी काही संघटना बनतात त्या लवकर फुटतातही. किंवा मग धर्मांध, जातीवादी, भांडवली, अनुनयवादी संस्था-संघटना कालौघात बनतात. अशा संस्था-संघटना-व्यक्तीच्या विरोधी काम करणार्‍या पुरोगामी-प्रबोधनकारी संस्था-संघटना इतिहासभर आपल्या पावलाचे ठसे उमटवत असतात. येणार्‍या पिढ्यांना प्रकाशाची वाट दाखवत असतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe