97632 06212 pwatsaru@yahoo.com

शैक्षणिक वंचितता


शिक्षण म्हणजे समजणं, स्वत: विचार करणं, जगणं सुखकर करण्यासाठी माहितीचं ज्ञानात रूपांतर करणं, ज्ञान सर्वंकष मुक्तीसाठी वापरणं. भटक्या-विमुक्त मुला-मुलींचा अनुभव अवकाश समृद्ध आहे, पण प्रागतिक-आधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या दायऱ्यात हा समाज घटक अजून आला नाही. त्यांच्यातील शिक्षणाचं प्रमाण अर्ध्या टक्क्यावरच असल्याने ते आधुनिक सुख-सोयींपासून कोसो मैल दूर आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe