97632 06212 pwatsaru@yahoo.com

कर्जमाफी, मुक्ती आणि बरंच काही...


प्रश्ना च्या मुळाकडे न जाता केलेली कोणतीही उपाययोजना ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर भळभळणाऱ्या जखमा अंगावर घेऊन जगणाऱ्या अश्वरत्थाम्यासारखी राहील यात शंका नाही. आज सरकार कोणाचे आहे आणि उद्या कोणाचे सरकार येईल याला काही महत्त्व नाही. सरकारे येतील आणि जातील, शेतकरी तसाच आत्महत्या करीत राहील.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe