भारत व पाकिस्तान यांच्यामधील जम्मू-काश्मीर विवादाला 17 ऑक्टोबर 2017 रोजी तब्बल सत्तर वर्षे पूर्ण होतील. भांडण अजूनही संपलेले नाही. दोन्ही देश (म्हणजेच दोन्ही सरकारे) आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. दोन्ही सरकारे जाणतात की त्यांची बाजू न टिकणारी आहे. तरीही आपापल्या भूमिकांना चिकटून राहण्याचे दांभिक धोरण राबविण्याबाबत दोन्ही सरकारांमध्ये जणू काही एकमत आहे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.