97632 06212 pwatsaru@yahoo.com

आग रामेश्वरी...


मराठा समाजाचे शक्तीप्रदर्शन करत राज्यभर मूक मोर्चे निघत आहेत, महाराष्ट्रात या मोर्चातील मागण्या आणि सुनियोजित नियोजनासाठी आश्चर्ययुक्त चर्चा होताना दिसते. शिस्तबद्ध आणि संयमितरीत्या निघणार्या या मोर्चांचे महाराष्ट्रातील सर्वच सकल समाजाने स्वागत व कौतुक केले. मोर्चे कसे असावेत याचे हे एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. परंतु मोर्चा आणि मोर्चाची मानसिकता या दोन अतिशय भिन्न गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. त्यामुळे या आदर्श वाटणार्या मोर्चांची सांगता कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जर त्यास गालबोट लागले तर या सर्व गोष्टीवर बोळा फिरवण्यासारखे होईल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe