97632 06212 pwatsaru@yahoo.com

एफ. एन. सुझा


भारतीय कला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन कालखंडात पाहता येते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत आपली अस्मिता जपण्यासाठी आपल्याच परंपरेचा आधार घेत किंवा स्वदेशी चळवळीतून आलेले राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रप्रेमातून आपल्या कला परंपरेला जोडून कलाकार कलानिर्मिती करत होते. स्वातंत्र्यानंतर मात्र आपल्या परंपरा, राष्ट्रप्रेमापेक्षा कलाकारांना कलेच्या नवतेची, आपली अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्य महत्त्वाचे वाटले. जगभरच्या कलेची दखल घेऊन आपण एखाद्या राष्ट्राचा, देशाचा कलाकार असण्यापेक्षा जागतिक कलेत आपले अस्तित्व ठसविण्यासाठी कलाकार सतत प्रयत्न करत होते. त्यासाठी विदेशात स्थायिक होणे हा त्याचाच भाग.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe