औरंगाबाद जिल्ह्यातील पाल या गावातील दलित वस्तीतून चालत असताना शिवाजी जाधव हा शेतकरी अचानक थांबून घाईघाईने म्हटला, माझ्याकडे फक्त दीड एकर जमीन आहे. पक्कं घरही नाही. तरीही माझ्याकडे दारिद्र्यरेषेखालचं कार्ड नाही. मी मराठा आहे. पण फायदे सगळे श्रीमंतांनी लाटलेत. 12 एकर जमीन नावावर असणार्यांकडे ही कार्ड आहेत. त्यांना विचारायला गेलं की अंगावर धावून येतात. गेल्या महिन्यापासून राजकीय, शेती आणि सहकार क्षेत्रामध्ये प्रभुत्वशाली असलेल्या मराठा जातीतील लाखो लोक आपला संताप व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यातून मूक मोर्चे आयोजित करत आहेत.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.