97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्वामी तिन्ही जगाचा


रा. स्व. संघाचे अर्थशास्त्र काय आहे? म्हणजे संघाची आर्थिक धोरणे कोणती अन् कशी आहेत? कोणालाच सांगता येणार नाहीत. गोळवलकर गुरुजींनी ‘विचारधना’त त्याची मांडणीच केलेली नाही. नंतर आलेल्या सरसंघचालकांनीही संघाचे अर्थशास्त्र समजावून सांगितले नाही. याचा अर्थ संघ ‘अर्थशून्य’ आहे का? अजिबात नाही. संघ एक राष्ट्रवादी संघटन असून राष्ट्रवाद आणि भांडवलशाही यांचा दाट संबंध आहे. त्यामुळे संघ भांडवलशाहीचा, भांडवलदारांचा, पैसेवाल्यांचा, नफा मिळवणार्यांचा कट्टर पाठीराखा असतो. तरीही संघ या भांडवलशाहीचा जाहीर स्वीकार कधीही करणार नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe