97632 06212 pwatsaru@yahoo.com

आसाम विधानसभा निवडणूक निकालाचा अन्वयार्थ


उदयन मिश्रा लोकसंख्याशास्त्राच्या सर्व समीकरणांना डावलून, भाजपने आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये 126 पैकी 86 जागांवर विजय संपादित केला. पंधरा वर्षे आसामची सत्ता हाती ठेवलेल्या काँग्रेसला अवघ्या चोवीस जागा मिळाल्या. अर्थात हा विजय मोदीलाटेच्या प्रभावातून झालेला निश्चितच नाही, त्यामुळे या विजयाला वेगळे महत्त्व मिळाले आहे. आसाममधील प्रादेशिक गट आणि संघटना यांची योग्य ती मोट बांधण्यात भाजपला मिळालेले यश हे या विजयामागचे प्रमुख कारण आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe