97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठवाड्यातील पाणीसमस्या : एक दृष्टिक्षेप


महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून गेल्या 56 वर्षांचा लेखाजोखा केला असता, राज्यातील सिंचनक्षेत्राचा विकास ‘समतोल प्रमाणात’ झालेला नाही. भारतात स्वातंत्र्यानंतर राज्याराज्यांमध्ये सिंचनक्षेत्रात जी गुंतवणूक केली गेली आहे, त्यात इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशात सर्वात जास्त सिंचनप्रकल्प महाराष्ट्रात आहेत. परंतु गुंतवणुकीच्या तुलनेने राज्यात 17.5% क्षेत्र सिंचनाखाली आहे. देशपातळीवर हे प्रमाण 43% एवढे आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, निर्मित सिंचनक्षमतेचा पुरेपूर वापर करता आला नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe