97632 06212 pwatsaru@yahoo.com

दलित अॅसर्शन आणि संघटन


मागच्या चार ते पाच दशकांपासून विशेषत: स्वातंत्र्यानंतर दलित अनेक आघाड्यावरून अॅसर्ट करत आहेत. ते जातिव्यवस्थेला प्रश्न करत आहेत. विकासाच्या प्रारूपाला प्रश्न करून ‘देशाचा विकास’ म्हणजे नेमका कुणाचा विकास असा सवाल करत आहेत. मागच्या 69 वर्षांत सर्वसमावेशक विकास झाला नाही असा युक्तिवाद आकडेवारीच्या आधारे ही मंडळी करत आहेत. दलितांच्या विकासासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न झाले व होताहेत. तथापि, ‘कोर आणि पेरीफेरी’ यातील दरी कमी होण्याऐवजी ती अधिक वाढत आहे. परिघावरील किंवा सीमांतिक समूह लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे जागृत आले आहेत. त्यांचा राजकारणातील सहभाग वाढला आहे. त्यांचे राजकीय सामाजिकीकरण झाल्याने जाणीव जागृती निर्माण झाली आहे. म्हणून दलित अॅसरशन न्यायासाठी, स्वाभिमानासाठी, मान-मर्यादा व प्रतिष्ठासाठी आहे असे निदर्शनात येते. समाजव्यवस्थेच्या तळावरून एक लहर निर्माण होत आहे, असे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe