97632 06212 pwatsaru@yahoo.com

अन्वर जलाल शेम्झा


भारतीय कला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन कालखंडांत विभागली गेली. ती कायम खंडित खंडित रूपात राहिली, कलानिर्मितीचा ओघ सातत्याने प्रवाहित राहिला नाही. कायमच बाहेरचे प्रभावी कलेवर पडत राहिले आणि कला बदलत राहिली. स्वदेशी चळवळीच्या प्रभावातून पारंपरिक कला आणि राष्ट्रभावनेतून कला निर्माण होऊ लागली. अवनिंद्रनाथ टागोरांची ‘भारतमाता’ आणि नंदलाल बोस, असीद हलदर, मुकुल डे यांच्या अजिंठा, लघुचित्र शैलीच्या परंपरेला जोडून घेणे काय या आतल्या येणार्या उर्जेपेक्षा बाहेरून निर्मितीचे घेतलेले निर्णय होते. परिणामी कला कौशल्यपूर्ण आणि अलंकारिक झाली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe