97632 06212 pwatsaru@yahoo.com

चित्ताप्रसाद


चित्ताप्रसादची निर्मिती ही केवळ वास्तववादी नाही तर ती वस्तुनिष्ठ वास्तव आहे, घटनाप्रधान आहे. शेतकर्यांचे संघर्ष, उठाव, दुष्काळ, राजकीय घटना, समाजस्थिती, जात, धर्म, अशा सर्वांचा एकत्रित पीळ त्याच्या चित्रात असतो. चित्ताप्रसाद भूमीचाच चित्रकार असल्याने भूमीवरच्या अनेक प्रदेशांचे चित्रण त्याच्या कलेत येते. बंगालचा दुष्काळ, महाराष्ट्रातले आदिवासी, बंगाल येथले आदिवासी, नगर, टिटवाळ्याच्या शेतकरी चळवळी हे सर्व वस्तुनिष्ठ प्रसंग त्याच्या चित्राचे विषय असतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe