97632 06212 pwatsaru@yahoo.com

भावुकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे!


रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर बोलायचे असेल तर तत्पूर्वी भावुकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. याचे कारण असे आहे की रोहितची आत्महत्या अत्यंत थंड डोक्याने केलेल्या असंवेदनशील क्रूर व्यवहाराचा परिपाक आहे. अशा व्यवहारासमोर कोणत्याही प्रकारची मानवी भावूकता टिकत नसते. आपण रोहितच्या शेवटच्या पत्रातील काव्यात्म भाषेबद्दल बोलूयात नको. तो आपल्या दलित ओळखीतून बाहेर पडून स्वतःची एक वेगळी आणि मोठी ओळख बनवू पाहत होता, असेही म्हणूयात नको. त्या पत्राचं विश्लेषण करण्यापेक्षा त्याच्या आत्महत्येबाबत बोलताना शासक वर्गाने ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचं विश्लेषण करणं अधिक योग्य ठरेल. त्यातून आपली लढाई नेमक्या कुठल्या वास्तवाशी आहे याची आपल्याला तोंडओळख होईल.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe