97632 06212 pwatsaru@yahoo.com

शेतीक्षेत्रातील अरिष्ट आणि शेतकर्यांच्या आत्महत्या


भारतातील शेतीक्षेत्रावर आर्थिक अरिष्टाचे सावट आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत, अशा स्वरूपाची हाकाटी प्रामुख्याने सत्ता गमाविलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांकडून आणि शेतकरी संघटनेकडून सुरू आहे. देशाच्या पातळीवर विचार केला असता अशा स्वरूपाची ओरड अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष इत्यादी सत्ताधारी पक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळे नव्हे, तर राजकीय कारणामुळे ही हाकाटी सुरू नाही ना, असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो. त्यामुळे शेतीक्षेत्रामध्ये जे संकट निर्माण झाले आहे आणि शेतकर्यांच्या आत्महत्यांचे जे प्रमाण वाढले आहे त्या मागच्या मूलभूत कारणांचा शोध घेण्याचा प्रयास आपण करूया.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe